महाराष्ट्र शासना कडून गावाला मिळालेले आतापर्यंतचे पुरस्कार
महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार
महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यांपासून परावृत्त करणे यासाठी अस्तित्त्वात आले आहे. हा महाराष्ट्र शासन अधिकृत प्रकल्प आहे. १५ ऑगस्ट २००७ साली या योजनेची सुरुवात झाली.
स्वछ भारत अभियान व ग्राम स्वछता अभियान आंतर्गत हगंदारी मुक्त गाव पुरस्कार
.....
महात्मा गांधी तंटामुक्ता पुरस्कार
.....
.....
.......
.....
.....
पत्ता
सिंद्खेड पो. मोट्याळ ता. अक्कलकोट जि सोलापूर पिन: ४१ ३२ १६