Mobirise Website Builder v4.8.1
how to build a website

 पुरस्कार

महाराष्ट्र शासना कडून गावाला मिळालेले आतापर्यंतचे पुरस्कार

tanta-mukta-gav

महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार

महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यांपासून परावृत्त करणे यासाठी अस्तित्त्वात आले आहे. हा महाराष्ट्र शासन अधिकृत प्रकल्प आहे. १५ ऑगस्ट २००७ साली या योजनेची सुरुवात झाली.

gram-swachata

स्वछ भारत अभियान व ग्राम स्वछता अभियान आंतर्गत
हगंदारी मुक्त गाव पुरस्कार